चांगले अर्थकारण हे राजकारणासाठी वाईट असे मानले जाणाऱ्या आपल्या देशात हे संतुलन साधण्यासाठी मुत्सद्दी असावे लागते. एका बाजूने वाढती बेरोजगारी आणि तशीच वाढती चलनवाढ तर दुसऱ्या बाजूने सुधारणांच... Read more
‘आंदोलनजीवी’ लोकांचे पितळ हिरिरीने उघडे पाडणारे राज्यकर्ते, त्याकामी मदत करणाऱ्या अनेक यंत्रणा… इतके असूनही तरुणांना आंदोलन करावेसे वाटलेच कसे? या उद्रेकाला पोलिसी बळाने उत्तर दिले जात... Read more
वर्णनच असे काही करायचे की भाष्याची गरजच वाटू नये, अशा शैलीत लिहिणारे अनिल अवचट यांनी समाजकार्याइतकेच छंदांनाही महत्त्वाचे मानले… विचारधारा ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे, प्रत्यक्ष जग... Read more
घसरलेले तापमान आणि झोंबणारे वारे यांमुळे होणारी अवस्था आजघडीला आपल्या देशात अनेक ठिकाणी दिसू लागलेली आहे.. हवामान बदलाचे दुष्परिणाम काय असतील ते असोत. पण एक सुपरिणाम मात्र निश्चितच नोंदवायल... Read more
‘हिंदूत्ववादी विचारांनी निर्माण केलेले नेताजींचे खोटे चित्र तपासून घेण्याची’- कुरुंदकरांची इच्छा पूर्ण करणे, ही ‘इतिहासातील चुकांची दुरुस्ती’ ठरेल.. राजधानी दिल्लीत राजपथावर नेताजी सुभाषचंद... Read more
हा खंडप्राय देश एकत्र, एकजीव राहावा अशी इच्छा असेल तर केंद्र सरकारला आपल्या अरेरावीच्या ऊर्मीस मुरड घालावी लागेल. केंद्र वाटेल त्या अधिकाऱ्यास राज्यातून आपल्याकडे मागून घेऊ शकेल आणि त्यास ना... Read more
सत्ताकेंद्री मानसिकतेच्या बीसीसीआयने एका मर्यादेपलीकडे सहन केले नसतेच; पण विराट कोहली आजही उपलब्ध मनुष्यबळापैकी सर्वोत्तम कर्णधार ठरतो… उत्तराधिकारी शोधण्यात या व्यवस्थेला रस नसल्यानेच... Read more
नगर पंचायत निकालांत भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला हे सत्य समाधान व्यक्त करण्याइतके लक्षणीय असले, तरी सत्तानंदासाठी तितकेच पुरेसे नाही.. काँग्रेसचे पारंपरिक प्रभावक्षेत्र या निवडणुकीत कायम र... Read more
उमेदवारी अर्जही भरण्याआधीच हा आमचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असे आधीच जाहीर करणे हे आपण स्वीकारलेल्या राजकीय व्यवस्थेत वैधानिकदृष्ट्या अयोग्य ठरते… ‘आप’ने पंजाबातील अशा उमेदवारास ९३ टक्... Read more
भारतातील लसीकरणाचे आकडे मोठेच, पण उद्दिष्टपूर्ती कमी- भारताला ते सहज शक्य असूनही काही राज्यांत, विशेषत: ग्रामीण भागात वेग कमी- असे का घडले असावे? भारतातील बहुतेक लसीकरण प्रतिक्रियात्मक राहिल... Read more