अंमलबजावणीच्या पाच वर्षांनंतरही वस्तू व सेवा कर आकारणीत बदल होत असताना, राज्यांच्या भरपाईची चर्चा क्षीण ठरते आहे. ‘एकमती’ निर्णय घेता यावेत यासाठीच राज्यांना ‘डबल इंजिन’ सरकारची लालूच दाखवली जाते. माध्यमांस नाटय़पूर्ण घडामोडींचा शाप असतो. त्यामुळ... Read more
एकीकडे याचिकादार सेटलवाड आदींवर कारवाईची सूचना, तर दुसरीकडे शर्मा यांची मूळ मागणी फेटाळताना निराळेच वाक्ताडन, यातून काय साधले? वाचिक मर्यादाभंग हा कनिष्ठांस शोभतो. उच्चपदस्थ आणि विद्वानांनी शब्दांची बरसात काटकसरीने करणे इष्ट. याची कारणे दोन. पहि... Read more
शिकून, अर्थार्जन करून आणि विविध क्षेत्रांत ठसा उमटवून स्त्रियांनी व्यक्तित्व सिद्ध केले तरीही गरोदरपणाचा एवढा बडिवार का? मूल होणार, हे एखादीने सांगितल्यावर तिची ‘काळजी’ करण्याचे काही कारण नाही, हे अखेर आलिया भट्टने ठणकावून सांगितले.. एरवी एखाद्य... Read more
भाजप श्रेष्ठींनी फडणवीस यांना ‘तुमच्या इच्छेपेक्षा आमचे आदेश महत्त्वाचे’ असा जाहीर संदेश देण्याचे कारण नव्हते. असा उघड उपमर्द काँग्रेसनेही कधी केला नसेल.. मुख्यमंत्रीपदी शिंदे यांच्या निवडीऐवजी ‘सरकारात मी नसेन’ म्हणणाऱ्या फडणवीस यांना उपमुख्यमं... Read more
अभिव्यक्तिस्वातंत्र्य या संकल्पनेची पंचाईत अशी की ती अर्धवट स्वीकारता येत नाही. ते पूर्ण आणि निरंकुश असेच असावे लागते.. उदयपूरमधील नृशंस हत्या करणाऱ्यांचा माणुसकी, किमान सभ्यता आदींशी संबंध आला नसणार असे दिसते. अशांस आधुनिक समाजमन कळणे अशक्यच, प... Read more
श्रीमंत होण्यासाठी नुसते ऊर्जास्रोत उपयोगाचे नाहीत; त्यासाठी सुयोग्य, स्थिर आणि पारदर्शक उद्योगधोरणही हवे. जगातील धनिकांनी आपल्या गरिबीकडे पाहात आपल्यासाठी स्वस्तात तेल उपलब्ध करून द्यायला हवे अशी रास्त मागणी करताना आपले मायबाप सरकार आपल्याकडच्य... Read more
सरकारचा साप तर मारायचा आहे, पण आपल्या हातातील काठीचा टवकाही उडायला नको, ही यांच्यापुढील चिंता. ‘आम्ही अजून शिवसेनेतच’ वगैरे जप त्यासाठीच. आपला गट भाजप वा अन्य पक्षात विलीनही करावा लागू नये आणि तरीही भाजपसमवेत सरकार बनवता यायला हवे, असा काही मार्... Read more
स्त्रीच्या देहावर तिचा आणि फक्त तिचा अधिकार आहे आणि म्हणून आपल्या गर्भाशयावरही तिचीच मालकी आहे, इतकी शुद्ध भूमिका घेणे जड का जावे? शीर्षस्थ नेतृत्व वैचारिकतेत मागास असेल तर त्याने होणारे नुकसान हे नेतृत्व दूर झाल्यानंतरही कसे कायम राहते याचा दुर... Read more
सर्वशक्तिमान असल्याचा देखावा उभारणे तुलनेने सोपे; पण अशा देखाव्यांचा तकलादूपणा आणीबाणीच्या प्रसंगी उघड होतो.. विरोधकांना शत्रू मानून आपल्या हातातील सत्तेचा, अधिकारांचा वापर या ‘शत्रूं’वर कारवाईसाठी करणे हेच पाऊल जगभरचे बहुतेक सारे ‘महाशक्ती’वादी... Read more
आपलीच शिवसेना ‘खरी’ असा दावा करणारे मूळच्या शिवसेनेचे निवडणूक चिन्हही गोठवू शकतील. निराळय़ा चिन्हावरही निवडणूक जिंकता येते, पण कधी? आगामी मुंबई महापालिका निवडणुकांआधी काहीही करून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सरकार पाडायला हवे ही भाजपची मनीषा... Read more