राज्यांवर ‘२५ गुणां’चे बंधन घालून केंद्राला नकाराधिकार देणारी वस्तू/ सेवा कर परिषदेची सध्याची रचना, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे बदलू शकेल.. वस्तू व सेवा करासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आह... Read more
सरकारची मालकी हाच आयुर्विमा महामंडळातील गुंतवणुकीचा गुणाकार न होण्यामधील सर्वात मोठा अडथळा म्हणता येईल. आयुर्विमा असो वा अन्य महामंडळे.. बेशिस्त किंवा जनप्रिय धोरणांसाठी पैशांची गरज लागली की त्यांच्या मुंडय़ा मुरगाळायच्या आणि एरवी निर्गुतवणूक, स... Read more
भाजप किती फुटीरतावादी आहे, त्याचे राजकारण किती संकुचित आहे वगैरे रडगाणी सतत ऐकवण्याने काँग्रेसचे भले आणि मतदारांचे हृदयपरिवर्तन होणार नाही.. सर्वसामान्य मतदार हा विचारसरणीचा विचार करून मत देतो हाच मुळात एक मोठा भ्रम आहे. आपल्यासमोर उपलब्ध पर्याय... Read more
बेंगळूरुचे प्रकाश पडुकोण, हैदराबादचे गोपीचंद यांच्या मार्गदर्शनासाठी देशभरचे उदयोन्मुख बॅडिमटनपटू धडपडत असतात, आपण नंदू नाटेकरांच्या आठवणींत रमतो.. लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत, साईसात्त्विक रांकीरेड्डी, चिराग शेट्टी ही भारतीय क्रीडा क्षेत्रातली... Read more
जर्मनीत गहू निर्यातीची भाषा केली जात असताना देशामध्ये गहू पुरवठय़ात कपात होत होती. म्हणजे या मुद्दय़ावर खुद्द पंतप्रधानांचीच दिशाभूल केली गेली काय? ‘भारत हा जगाचा अन्नदाता’ असल्याचे टाळय़ाखाऊ वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीत भारतीय समु... Read more
स्त्रीचा अधिकार तिच्या स्वत:च्याच शरीरावर किती? लादलेली प्रसूती किंवा केवळ पतीची इच्छापूर्ती हेच तिने स्वीकारत राहावे का? देश निराळे; पण प्रश्न स्त्रीबद्दलचेच.. शरीर हा दोन मनांना सांधणारा पूल मानून, तो सक्तीने पार न करणे महत्त्वाचे की तथाकथित व... Read more
मार्कोससारखे निवडणुकीत विजयी होतात ते पाहून राजकीय निरीक्षक अवाक् होतात. कारण निवडणुका पारखण्याची त्यांची दृष्टीच कालबा ठरू लागली आहे. फिलिपिन्सच्या मार्कोस घराण्यातील पुढल्या पिढीला यश मिळाले ते ठोस कार्यक्रमामुळे नव्हे, तर कथानकामुळे आणि दुसऱ... Read more
राजद्रोह कारवाई गोठवण्याच्या आदेशाचे पालन होईल; पण राजद्रोहापेक्षा द्वेषोक्तीच्या – म्हणजे ‘हेट स्पीच’च्या बंदोबस्ताकडे सरकारने लक्ष पुरवावे, या अपेक्षेचे काय? जे निर्णय प्रशासकीय वा कायदेमंडळांच्या पातळीवर केले वा निभावले जाऊ शकतात, त्यांतही न्... Read more
प्रज्ञा आणि मेहनत यांच्या बळावर साथसंगतीच्या वाद्यातून संगीत निर्माण करण्याची, संतूरच्या स्वरांचा तुटकपणा नाहीसा करण्याची किमया शिवकुमारांनी केली.. हे वाद्य अनेकपरींच्या संगीतशैलींत सामावणारे ठरूनही, त्यांनी त्यातील भारतीयत्व कायम जपले.. धारदार... Read more
यंदा एक कोटी ३२ लाख टन साखर उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रासह देशभरच अधिक साखरेची समस्या आहे. ती तात्कालिक नसल्याने उपाय दीर्घकालीन हवा.. केंद्रात आणि राज्यांमध्ये सत्तेत येणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाला साखर हा विषय गोड वाटत आला आहे. भारतासारख्या... Read more